शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पडलेले विद्युत खांब बसवून वीज सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST

धामणेर : धामणेर येथील कोकीळ विद्युत ट्रान्स्फॉर्मरचे वादळी वाऱ्याने विद्युत खांब पडले होते. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पडलेले ...

धामणेर : धामणेर येथील कोकीळ विद्युत ट्रान्स्फॉर्मरचे वादळी वाऱ्याने विद्युत खांब पडले होते. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पडलेले खांब सरळ करून शेतीपंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

याबाबत माहिती अशी की, परिसरामध्ये कृष्णा नदीवरील कोकीळ विद्युत ट्रान्स्फॉर्मरचे दहा दिवस वादळी वाऱ्याने पोल पडल्यामुळे पंप बंद होता. शेतकऱ्यांची वारंवार येथील तीनशे एकर बागायती शेतीची पिके उन्हाळी काळात पाण्याअभावी धोक्यात येऊ लागली आहेत. खांबाचे काम करा अशी अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनसुद्धा दुरुस्तीचे काम होत नव्हते. केवळ बिले भरा एवढे कारण दाखवून अधिकारी चाल-ढकल करत होते. प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा त्रास देण्याचा प्रकार चालू होता. निवेदन देऊनसुद्धा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. अधिकाऱ्यांवर कोणताही परिणाम होत नव्हता; परंतु ‘लोकमत’ने शेतकऱ्यांचे दुःख मांडले. त्याची अधिकाऱ्यांनी दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

कोट

वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार वीज दुरुस्तीचे काम सांगूनही शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट केली होती. त्यामुळे पिके वाळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. अधिकाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा सुरळीत केला.

- सागर कोकीळ,

शेतकरी, धामणेर, ता. कोरेगाव.