शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

सरकारचे घातले श्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:08 IST

कºहाड : वर्षभरापूर्वी १ जून २०१७ रोजी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करतो, असे भाजप सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने आजतागायत ते पूर्ण केलेले नाही. अशा लबाड सरकारचा निषेध नोंदवित आहोत, असे सांगत रविवारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी येथील प्रीतिसंगमावरील कृष्णा-कोयना नदीकाठी सरकारचे श्राद्धच घातले.कºहाड ...

कºहाड : वर्षभरापूर्वी १ जून २०१७ रोजी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करतो, असे भाजप सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने आजतागायत ते पूर्ण केलेले नाही. अशा लबाड सरकारचा निषेध नोंदवित आहोत, असे सांगत रविवारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी येथील प्रीतिसंगमावरील कृष्णा-कोयना नदीकाठी सरकारचे श्राद्धच घातले.कºहाड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी कोयना व कृष्णा नदीकाठावर प्रीतिसंगामावर रविवारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पंजाबराव पाटील म्हणाले, ‘१ जून २०१७ रोजी शेतकºयांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यभर संप केला होता. त्यावेळी सरकारने कर्जमाफी, शेतीपंपाची वीजबिल माफी, शेतकºयांना दरमहा पेन्शन योजना, शेतमाल व दुधाला हमीभाव आदी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आज त्याची वर्षपूर्ती झाली; पण आश्वासने पूर्ण झाली नाहीत.शेतकरी अन् कार्यकर्ते आक्रमकआश्वासने देणाºया भाजप सरकाच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी जेव्हा सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन केले. तेव्हा आंदोलनस्थळी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी, शेतकरी महिलाही उपस्थित होत्या. त्यांनी आक्र मक पवित्रा घेत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच श्राद्ध घातले.