शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शेडला प्लास्टिकचा कागद लावून अंत्यसंस्कार

By admin | Updated: August 12, 2014 23:15 IST

महाबळेश्वर : अंत्यविधीसाठी दीड किलोमीटरची पायपीट

अजित जाधव - महाबळेश्वर  पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमधील स्मशानभूमीची असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावर बांधलेल्या स्मशानभूमीमुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनंत अडचणींना सामोर जावे लागते. महाबळेश्वर शहर १९२७ मध्ये वसले. तेव्हा सोयीसाठी स्मशानभूमी उभारण्यात आली होती. मात्र, वेण्णा नदीवर धरण बांधल्यानंतर हे शेड पावसाळ्यात पाण्याखाली जाऊ लागले. त्यानंतर नदीपासून थोड्या अंतरावर नव्याने पत्र्याचे शेड उभारण्यात आले. सध्या याठिकाणीच अंत्यविधी होत आहेत. शहरापासून हे अंतर सुमारे दीड किलोमीटर आहे. रस्ता कच्चा आणि काट्याकुट्याचा असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची परवड होते. अंतर जास्त असल्यामुळे पार्थिव नेताना कसरत होते.पावसाळ्यात या शेडमध्ये अंत्यसंस्कार करताना शेडच्या एका बाजूला प्लास्टिकचा कागद लावावा लागतो. सर्वांत श्रीमंत पालिका म्हणून महाबळेश्वरची ओळख असताना पालिका शासन आणि प्रशासनाचे या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.