शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

शेडला प्लास्टिकचा कागद लावून अंत्यसंस्कार

By admin | Updated: August 12, 2014 23:15 IST

महाबळेश्वर : अंत्यविधीसाठी दीड किलोमीटरची पायपीट

अजित जाधव - महाबळेश्वर  पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमधील स्मशानभूमीची असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावर बांधलेल्या स्मशानभूमीमुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनंत अडचणींना सामोर जावे लागते. महाबळेश्वर शहर १९२७ मध्ये वसले. तेव्हा सोयीसाठी स्मशानभूमी उभारण्यात आली होती. मात्र, वेण्णा नदीवर धरण बांधल्यानंतर हे शेड पावसाळ्यात पाण्याखाली जाऊ लागले. त्यानंतर नदीपासून थोड्या अंतरावर नव्याने पत्र्याचे शेड उभारण्यात आले. सध्या याठिकाणीच अंत्यविधी होत आहेत. शहरापासून हे अंतर सुमारे दीड किलोमीटर आहे. रस्ता कच्चा आणि काट्याकुट्याचा असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची परवड होते. अंतर जास्त असल्यामुळे पार्थिव नेताना कसरत होते.पावसाळ्यात या शेडमध्ये अंत्यसंस्कार करताना शेडच्या एका बाजूला प्लास्टिकचा कागद लावावा लागतो. सर्वांत श्रीमंत पालिका म्हणून महाबळेश्वरची ओळख असताना पालिका शासन आणि प्रशासनाचे या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.