शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात शंकरराव गोडसे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST

रहिमतपूर : कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेतकरी संघटना किसान मंचचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक शंकरराव ...

रहिमतपूर : कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेतकरी संघटना किसान मंचचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक शंकरराव

गोडसे सहकाऱ्यांसह सहभागी झाले आहेत.

सरकारने कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांवर जे काळे कायदे लादलेले आहेत, ते रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी देशातील सर्व राज्यांतून दिल्लीला जाणाऱ्या चार सीमा (रस्ते) बंद करून या कायद्याचा किसान मंचच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. शेतकरी संघटना किसान मंच यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा संगीता मोडक, महाराष्ट्राचे निमंत्रक खेमराज कोर, हरियाणाचे हरपाल सिंग, संतोष सोळंकी, घनसिंग सारावत, लक्ष्मण वंगे या सर्व सहकाऱ्यांसोबत शंकरराव गोडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय किसान मंचचे आंदोलनाचे प्रमुख महेंद्रसिंग टिकैत यांचे चिरंजीव राकेश टिकैत यांचा हरयानी पगडी घालून सिंधू बॉर्डरवर सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात शेवटपर्यंत पाठीशी राहील, अशी ग्वाही शंकरराव गोडसे यांनी दिली.