शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

निस्वार्थ मैत्रीतून शाश्वत समाजकार्य व्हावे : दीपक माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:39 IST

नागठाणे : ‘निस्वार्थ मैत्रीच्या माध्यमातून शाश्वत समाजकार्य करणे गरजेचे आहे, असे उद्गार अंनिसचे सातारा जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष डाॅ. दीपक ...

नागठाणे : ‘निस्वार्थ मैत्रीच्या माध्यमातून शाश्वत समाजकार्य करणे गरजेचे आहे, असे उद्गार अंनिसचे सातारा जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष डाॅ. दीपक माने यांनी काढले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्ट्स ॲण्ड काॅमर्स काॅलेज, नागठाणे येथे विवेक वाहिनी समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

डॉ. माने पुढे म्हणाले, ‘मैत्रीचे नाते वृध्दिंगत होण्यासाठी त्यामध्ये निखळ व नि:स्वार्थ प्रेम, आदर, विश्वास व सहवास असणे गरजेचे आहे. अनेक संत महात्म्यांपासून ते थोर महापुरुषांनी विश्वासार्ह मैत्रीच्या माध्यमातून यशाची शिखरे पार केली.

वंदना माने म्हणाल्या, ‘मैत्री ही जाती, धर्म, पंथ या भेदापलीकडे असणे गरजेचे आहे. मानवता हाच धर्म जोपासला तर समाजाचा सर्वांगिण विकास होणे शक्य आहे. तसेच मैत्री ही व्यसनांपासून दूर ठेवणारी व संकटकाळी मदतीला धावून येणारी असावी.

महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळख विवेक वाहिनी समितीचे प्रमुख प्रा. गणेश गभाले यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. एस. के. आतार यांनी केले. प्रा. बालाजी शिनगारे यांनी आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन सहभाग नोंदविला.