शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

विश्वाच्या उत्पत्तीचा शोध सुरूच

By admin | Updated: November 23, 2014 00:33 IST

जयंत नारळीकर : ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमात केले मार्गदर्शन

सातारा : ‘विश्वाची उत्पत्ती कशी झाली आणि पृथ्वीपासून अवकाशात चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले जीवाणू कुठून आले, याबाबत संशोधन सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य असले तरी इतर राज्यात स्वतंत्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विभाग आहे. परंतु महाराष्ट्रात असा स्वतंत्र विभाग नाही, ही खेदाची बाब आहे,’ असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेतर्फे ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचा प्रारंभ येथे डॉ. जयंत नारळीकर व मंगला नारळीकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. किशोर बेडकिहाळ, रवींद्र बेडकिहाळ, नगराध्यक्ष सचिन सारस, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, उद्योजक संतोष यादव, नगरसेवक अमोल मोहिते, डॉ. सचिन जाधव, अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, डॉ. उमेश करंबळेकर, नगरसेवक प्रवीण पाटील, राजेश जोशी, सुभाष सरदेशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तुम्हाला लहानपणी संशोधक व्हाल, असे वाटले होते का? या प्रश्नाला उत्तर देताना नारळीकर म्हणाले, ‘लहानपणी असे वाटले नव्हते; परंतु वडील गणिताचे प्राध्यापक होते. त्यामुळे आपणही त्यांच्यासारखे व्हावे, असे वाटे. जेव्हा वडिलांप्रमाणे मी केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेलो, त्यावेळी त्याकाळी विद्यापीठात शास्त्रज्ञ रायईल आणि शास्त्रज्ञ व्हाईल यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी मत मांडण्याची संधी मिळाली.’ विनोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)