शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

साताऱ्यातील पारा ४२ अंशांवर!

By admin | Updated: April 17, 2017 23:13 IST

असह्य उकाडा : कडक उन्हामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ

सातारा : सूर्यनारायणाचे आग ओकण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. सोमवारी तर कहर झाला असून, तापमानाने ४२ अंश सेल्सिअसची पातळी गाठली आहे. काही कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. ‘थंडा-थंडा, कूल-कूल’ म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्याचीही ‘हॉट’ सिटीत गणना होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात तापमान होते. त्यामुळे जिल्हा चांगलाच तापला आहे. तापमानाच्या पाऱ्याने सोमवारी उच्चांकी पातळी गाठली. तापमापीवर सरासरी ४२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. असह्य उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील सर्वच मुख्य रस्ते ओस पडत आहेत. महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला कामानिमित्त बाहेर जात असताना डोक्याला स्कार्प, स्टोल, सनकोट घालूनच बाहेर पडत आहेत. तसेच पुरुष मंडळीही डोक्यावर टोपी, तोंडाला रुमाल बांधूनच जावे लागत आहेत. (प्रतिनिधी)