शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

साताऱ्यातील पारा ४२ अंशांवर!

By admin | Updated: April 17, 2017 23:13 IST

असह्य उकाडा : कडक उन्हामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ

सातारा : सूर्यनारायणाचे आग ओकण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. सोमवारी तर कहर झाला असून, तापमानाने ४२ अंश सेल्सिअसची पातळी गाठली आहे. काही कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. ‘थंडा-थंडा, कूल-कूल’ म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्याचीही ‘हॉट’ सिटीत गणना होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात तापमान होते. त्यामुळे जिल्हा चांगलाच तापला आहे. तापमानाच्या पाऱ्याने सोमवारी उच्चांकी पातळी गाठली. तापमापीवर सरासरी ४२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. असह्य उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील सर्वच मुख्य रस्ते ओस पडत आहेत. महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला कामानिमित्त बाहेर जात असताना डोक्याला स्कार्प, स्टोल, सनकोट घालूनच बाहेर पडत आहेत. तसेच पुरुष मंडळीही डोक्यावर टोपी, तोंडाला रुमाल बांधूनच जावे लागत आहेत. (प्रतिनिधी)