शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

मराठा मोर्चात सातारकरांचे औदार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबईत झालेल्या न भूतो न भविष्यती अशा मराठा मोर्चातील हजारो मावळ्यांच्या खाण्या-पिण्यासह निवाºयाची सोय पडद्यामागे राहून काम करणाºया वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशनने केली होती. विशेष म्हणजे, या आॅर्गनायझेशनमध्ये पाचशे पेक्षाही अधिक कार्यकर्ते सातारा जिल्ह्यातील असून, या ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ हे सध्या ठाणेवासीय असले तरी मूळचे कोरेगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबईत झालेल्या न भूतो न भविष्यती अशा मराठा मोर्चातील हजारो मावळ्यांच्या खाण्या-पिण्यासह निवाºयाची सोय पडद्यामागे राहून काम करणाºया वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशनने केली होती. विशेष म्हणजे, या आॅर्गनायझेशनमध्ये पाचशे पेक्षाही अधिक कार्यकर्ते सातारा जिल्ह्यातील असून, या ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ हे सध्या ठाणेवासीय असले तरी मूळचे कोरेगाव तालुक्यातील किन्हईचे.वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन ही मुख्यत्वे मराठा तरुणांच्या शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी कार्य करणारी संस्था असून, मुंबई क्रांती मोर्चातील मराठा बांधवांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यासाठी ही कार्यरत झाली.या कार्यात वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन संघटनेचे जितू काकडे, रुपाली पाटील, विजय दांगट, अ‍ॅड. उदय चव्हाण, जयदीप पाटील, अवधूत सूर्यवंशी, जगदीश पाटील, राज पाटील, समाधान पवार, दीपक धावणे, प्रवीण पिसाळ, शीतल चोपडे, डॉ. कांचन पाटील, डॉ. मानसी पवार तसेच वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ व अन्य अनेक सहकाºयांनी रात्रंदिवस सहभाग दर्शविला.पुण्यातील एका मिनरल वॉटर कंपनीच्या मदतीने आणि अतुल पिसाळ यांच्या सहकार्याने मुंबई मराठा मोर्चाच्या दिवशी २०,००० पाणी बॉटल्सचे मोफत वाटप करण्यात आले. रेल्वेने मोर्चासाठी मोठा जमाव छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे येणार हे ओळखून प्रवीण पिसाळ यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ५,००० वडापावचे मोफत वाटप केले.दीपक धावणे यांनीही अजून एका ठिकाणी मोफत पाणी वाटप करून कार्याला हातभार लावला. मराठा क्रांती मोचार्साठी वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन मार्फत झालेल्या या भरीव कामगिरीचे मराठा समाजातील बांधवांनी भरभरून कौतुक केले. वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन सारख्या ‘बांधणीस्वरूप’, ‘क्रियाशील’ आणि ‘सकारात्मक’ कार्य करणाºया संघटनेला मराठा बांधवांनी सहकार्य करायलाच हवे.मुक्कामासाठी नवी मुंबईत सोय...मोर्चासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत येणार या विचाराने वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन संस्थेने आपल्या मराठा बांधवांसाठी मोफत राहण्याची, नाश्ता-भोजनाची तसेच पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरविले. किमान २५००-३००० लोक राहू शकतील, अशा नवी मुंबईच्या नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनमध्ये व्यवस्था करण्यात आली. ८ आॅगस्टच्या संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत मराठा बांधवांचे लोंढे हॉलवर येत होते. अगदी एका वेळी ६ बसेस भरून त्या रात्री लोक राहण्यासाठी आले होते. तसेच अनेक लहान मोठ्या गाड्या भरून लोक रात्रभर येत होते. या सर्वांची व्यवस्थित सोय याठिकाणी करण्यात आली.