शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

साता-यात ट्रॅक्टरवाल्यांचे गाव !

By admin | Updated: June 8, 2015 01:16 IST

अहमदनगर जिल्ह्यातील शेतीची कामे उरकून सातारा जिल्ह्यातील मिरडे येथील ट्रॅक्टर चालकांनी मान्सूनची चाहुल लागताच घराकडे कूच केली आहे. ट्रॅक्टरवाल्यांचे गाव म्हणून मिरडे आता परिचित झाले आहे.

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदाअहमदनगर जिल्ह्यातील शेतीची कामे उरकून सातारा जिल्ह्यातील मिरडे येथील ट्रॅक्टर चालकांनी मान्सूनची चाहुल लागताच घराकडे कूच केली आहे. ट्रॅक्टरवाल्यांचे गाव म्हणून मिरडे आता परिचित झाले आहे.अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मिरडेतून मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचालक व्यवसायासाठी आले होते. सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात ३ हजार लोकसंख्या असलेले मिरडे हे दुष्काळी गाव आहे. गावात सुमारे ७५० ट्रॅक्टर आहेत. येथील शेतकऱ्यांनी व्यवसायासाठी बँका, वित्तीय कंपन्यांच्या अर्थसहाय्यातून ट्रॅक्टर खरेदी केले आहेत. ट्रॅक्टरच्या व्यवसायावर गावाची अर्थव्यवस्था आहे.मिरडेतील ७५० ट्रॅक्टर चालक दिवाळीचा दिवा पाहिला की, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात शेतीची कामे करण्यासाठी समूहाने बाहेर पडतात. साधारणपणे ५ ते १० ट्रॅक्टर चालक एका गावात थांबतात आणि समूह पद्धतीने शेताचे मशागतीचे काम करतात. शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरु लागली आहे. सहा महिन्यांत बारा कोटींची उलाढालसहा महिन्यांच्या कालखंडात एक ट्रॅक्टर चालक सुमारे ३ लाखांचा व्यवसाय करतो. नगर जिल्ह्यात त्यांनी सुमारे १२ कोटींचे उत्पन्न मिळविले.