शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

सातारा, कऱ्हाड, खंडाळा, दहिवडी पुन्हा एकदा ‘जय मल्हार’

By admin | Updated: September 1, 2014 23:08 IST

जिल्ह्यात सरकारचा निषेध : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक

सातारा : आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून जिल्ह्याच्या अनेक भागात या अनुषंगाने आंदोलने झाली. सातारा, कऱ्हाड, खंडाळा, दहिवडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी ‘येळकोट-येळकोट जय मल्हार’चा नारा घुमला. कार्यकर्त्यांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांबद्दलही निषेध करण्यात आला. सातारा येथे अहिल्या सामाजिक विकास संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना निवेदन देण्यात आले. आरक्षणाच्या अनुषंगाने भूमिका मांडण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सहा दशकापासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. आमच्या न्याय मागण्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली आहेत. तरीही आमच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करावा. निवेदन देतेसयमी मारुती जानकर, बबन अवकिटकर, अशोक माने, संजय अवकिटकर, प्रकाश माने, बजरंग अवकिटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)