शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सातारा जिल्ह्यात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 13:22 IST

चोवीस तासात तब्बल ४२२ मिलीमीटर पाऊस

आॅनलाईन लोकमत

 सातारा, दि. १९ :सातारा शहरासह जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू असून पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभर व बुधवारी सकाळी ृआठ वाजेपर्यंत चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल ४२२.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तसेच जावळी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तलावाच्या सांडव्यावरून वाहन जाणारे पाणी महाबळेश्वर-वाई मार्गावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

जिल्ह्यातील प्रमुख कोयना, उरमोडी, धोम व कण्हेर धरण क्षेत्रातही पावसाची रिपरिप सुरू आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५५.८३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजुनही ४९.४२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. उरमोडी धरणात ६, धोम ५.६२ तर कण्हेर धरणात ४.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (मिलीमीटरमध्ये) :

सातारा ३१.५, जावळी ५९.८, पाटण ६९, कऱ्हाड ३९.८, कोरेगाव १०.४, खटाव ७.८, माण ०.३, फलटण ०.६, खंडाळा ७.१, वाई २५.१, महाबळेश्वर १७१ मिलीमीटर. जिल्ह्यात एक जून पासून आजपर्यंत ४ हजार ८९८.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.