शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

ग्रामीण भागात अद्याप चलन कल्लोळ सुरूच !

By admin | Updated: January 5, 2017 23:57 IST

पै-पै ला महाग : सामान्यांचं जिणं झालं मुश्कील

विठ्ठल नलवडे ल्ल कातरखटावनोटा चलनातून रद्द होऊन दीड महिना झाला तरी सामान्य माणसांची आर्थिक परवड अजून काही संपेनाशी झालं आहे. नोटाबंदीमुळं ग्रामीण भागात चलन कल्लोळ माजला आहे. जिल्हा बँकेतील खात्यात स्वत:चे पैसे असूनही शेतकरी, सामान्य माणूस पै-पै ला महाग झाला आहे.नोटाबंदीचं सर्वच स्तरावर स्वागत झालं असलं तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील दळणवळण बिघडल्यामुळे जनसामान्याची परवड नाकीनऊ झाली आहे. कुणाला दवाखान्यांची अडचण तर कुणाच्या ‘शुभमंगल सावधान’चा कार्यक्रम, निराधाराला ६०० रुपयांचा आधार, तो म्हणतोय माझी पेंशन जमा झाली का? कोण म्हणतोय, साहेब पैसे आले का? आठ दिवस झाले हेलपाटे मारतोय दोन हजार तरी द्या. या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेत सध्या खातेदार पै-पै ला महाग झाले आहेत.अनेक दिवस शेतकरी, खातेदार, निराधार, पेंशनधारक, हेलपाटे मारत आहेत; पण पैसे काय मिळत नाहीत. साहेब म्हणतात, ‘बसा. थांबा. कुणाचा भरणा आला तर बघू, कुणाचा भरणा काही येत नाही. बँकेला कुणी भरणाधारक काही भेटत नाही. खातेदाराला पैसे काय मिळत नाहीत. ज्येष्ठ नागरिक दिवसभर बसून कंटाळून निघून जातात, दुसरीकडे पैसे न मिळाल्यामुळे काहींचे चेहरे बघण्याजोगे होतात. जनसामान्यांना दु:खानं लपवता व दाखवताही येईना, अशी परिस्थिती झाली आहे. पैसे बँकेतून निघनात मी काय करू ?हल्ली वरबाप अनेक समस्यांतून आपल्या मुला-मुलीचं लग्न पार पाडत आहेत. त्यावेळी घोडे, वाजंत्री, फोटो, मंडपवाल्यांना चिरीमिरी देऊन बुकींग केलेले असतंय. वरबाप आपल्या लाडक्या मुला-मुलींचं ‘शुभमंगल, सगळ्यांना सावधान करीत असतात. नंतर मात्र ‘आत्ता तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा केले जातील,’ असे म्हणून मोकळे होतात. ‘पैसेच बँकेतून निघनात काय करू तेच कळना,’ त्यामुळे या सामान्य व्यावसायिकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आत्ता हे व्यावसायिक सावध राहून व्यवसाय करीत आहेत.अबब..! एका महिन्यात ७०० खाती...नोटाबंदीच्या या चलन कल्लोळामुळे जिल्हा बँक, पतसंस्था कोमात गेल्या असून, अन्य राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवहार जोमात चालू आहेत. ग्रामीण भागात ज्या बँकेकडे जेमतेम व्यवहार चालू होते, त्या बँकेत जुन्या नोटा नवीन करून मिळतात म्हटल्यानंतर खाते खोलण्यासाठी रांगा लागू लागल्या, अशामुळे या बँकेने ६०० ते ७०० खाती खोलण्याचा टप्पा पार केला.