शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

वाहतुकीच्या नियमांचे पालन गरजेच

By admin | Updated: January 29, 2015 00:15 IST

पृथ्वीराज चव्हाण : नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावीे

कऱ्हाड : ‘वाहतुकीचे नियम पाळले तरच अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे़ मात्र आपल्याकडे वाहतूक नियमांबाबत निष्काळजीपणा दाखविला जातो़ त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.येथील विठामाता विद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानांतर्गत झालेल्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते़ यावेळी आमदार आनंदराव पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, जयंत पाटील, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, अशोक पाटील, रवींद्र खंदारे उपस्थित होते़ आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘रस्ता सुरक्षा अभियानात सातत्य आवश्यक आहे़ केवळ वर्षातील आठवडाभर जाहिरातबाजी व बॅनरबाजी करून काहीही उपयोग होणार नाही़ वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे़ मात्र, रस्त्यांची संख्या वाढविता येत नाही़ कऱ्हाडसारख्या ठिकाणी पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे़ या समस्येसह वाहतुकीचा प्रत्येक नियम, प्रत्येक वाहन चालकाने पाळण्याची आवश्यकता आहे़ केवळ एका वाहन चालकाने नियम पाळल्याने अपघातांची संख्या कमी होत नाही़ त्यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे़ कारवाई करता पोलिसांनी, उपप्रादेशिक परिवहनविभागाने कोणताही भेदभाव करू नये़ कायदा सर्वांना समान आहे़ हे नागरिकांनीही लक्षात ठेवावे.यावेळी रवींंद्र खंदारे, सुभाष पाटील, विद्यार्थी पंकज माने यांचीही भाषणे झाली़ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस यांनी प्रास्ताविक केले़ सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चैैतन्य कणसे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)