शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात शिवजयंती उत्सवासाठी नियमावली

By admin | Updated: April 26, 2017 13:19 IST

पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान : पाटील

आॅनलाईन लोकमत

सातारा दि. २६ : सातारा जिल्ह्यात दि. २८ व २९ रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक कोणत्या मागार्ने व कोणत्या वेळी काढावी अथवा काढू नये, या संबंधाने वाहतुकीचे नियमन करणे, तसेच मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे आणि ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेले निबंर्धांचे पालन व्हावे व लाऊड स्पीकरचा वापर योग्य प्रकारे व्हावा याकरीता पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम १९९१ चे कलम ३६ लागू केले आहे.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्ताकामी नेमलेल्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दि. २८ ते २९ एप्रिल या कालावधीकरिता त्या-त्या पोलिस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मिरवणुकीच्या मागार्संबंधाने मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समूहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निबंर्धांचे पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक ते सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असेही पाटील यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)