शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सत्ताधाऱ्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही

By admin | Updated: June 17, 2016 23:52 IST

विक्रमसिंह पाटणकर : नावडी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जोरदार टीका

मल्हारपेठ : ‘ज्यांच्याकडे सत्ता गेली त्यांना सर्वसामान्यांचं काही देणंघेणं नाही,’ असा टोला माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी लगावला. नावडी वसाहत, ता. पाटण येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर अध्यक्षस्थानी होते. सत्यजितसिंह पाटणकर, सभापती संगीता गुरव, पंचायत समिती सदस्य राजेश पवार, दिनकरराव घाडगे, अ‍ॅड. अविनाश जानुगडे, शंकरराव शेडगे, मंगल पाटील, इंदूबाई मुळीक, साहेबराव देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘आघाडी शासन घोषणा करणारे आहे. ‘मन की बात मन में ही रहती है’ युती शासनाने घोषित केलेल्या शेततळ्यापैकी तालुक्यात किती तळी आली? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, शेततळी, पाझर तलाव, लघु पाटबंधारे कामे अजूनही अपूर्ण आहेत. बंदिस्त पाईपलाईन शेतकऱ्यांचा खर्च वाचविणारी आहे. ४० वर्षांपूर्वीच्या जलसिंचन योजना कमकुवत होत आहेत. दुरुस्ती, वीज बिलाचा बोजा व वाया जाणारे पाणी यासाठी बंदिस्त पाईपलाईन योजना ही आमची जुनी संकल्पना आहे.’ यावेळी शंकरराव पाटील, पी. एन. माने, रवी पाटील, बलराज चव्हाण, अभय कुलकर्णी, सचिन माने, मुन्निर मुल्ला, पांडुरंग शेडगे, अविनाश पाटील, टी. डी. नांगरे, शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते. नथुराम बोरूगले यांनी प्रास्ताविक केले. माजी सरपंच नथुराम यादव यांनी स्वागत केले. भैय्यासाहेब मुलाणी यांनी आभार मानले. (वार्ताहर)