शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सत्ताधाऱ्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही

By admin | Updated: June 17, 2016 23:52 IST

विक्रमसिंह पाटणकर : नावडी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जोरदार टीका

मल्हारपेठ : ‘ज्यांच्याकडे सत्ता गेली त्यांना सर्वसामान्यांचं काही देणंघेणं नाही,’ असा टोला माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी लगावला. नावडी वसाहत, ता. पाटण येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर अध्यक्षस्थानी होते. सत्यजितसिंह पाटणकर, सभापती संगीता गुरव, पंचायत समिती सदस्य राजेश पवार, दिनकरराव घाडगे, अ‍ॅड. अविनाश जानुगडे, शंकरराव शेडगे, मंगल पाटील, इंदूबाई मुळीक, साहेबराव देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘आघाडी शासन घोषणा करणारे आहे. ‘मन की बात मन में ही रहती है’ युती शासनाने घोषित केलेल्या शेततळ्यापैकी तालुक्यात किती तळी आली? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, शेततळी, पाझर तलाव, लघु पाटबंधारे कामे अजूनही अपूर्ण आहेत. बंदिस्त पाईपलाईन शेतकऱ्यांचा खर्च वाचविणारी आहे. ४० वर्षांपूर्वीच्या जलसिंचन योजना कमकुवत होत आहेत. दुरुस्ती, वीज बिलाचा बोजा व वाया जाणारे पाणी यासाठी बंदिस्त पाईपलाईन योजना ही आमची जुनी संकल्पना आहे.’ यावेळी शंकरराव पाटील, पी. एन. माने, रवी पाटील, बलराज चव्हाण, अभय कुलकर्णी, सचिन माने, मुन्निर मुल्ला, पांडुरंग शेडगे, अविनाश पाटील, टी. डी. नांगरे, शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते. नथुराम बोरूगले यांनी प्रास्ताविक केले. माजी सरपंच नथुराम यादव यांनी स्वागत केले. भैय्यासाहेब मुलाणी यांनी आभार मानले. (वार्ताहर)