शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पुणे-सातारा प्रवास ७०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून लूट चालली आहे. सातारा-पुणे प्रवासासाठी तब्बल सातशे रुपये आकारले जात आहेत.परराज्यातून रातराणीने धावत असलेल्या गाड्या मध्यरात्री बारानंतर जवळच्या बसस्थानकात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून लूट चालली आहे. सातारा-पुणे प्रवासासाठी तब्बल सातशे रुपये आकारले जात आहेत.परराज्यातून रातराणीने धावत असलेल्या गाड्या मध्यरात्री बारानंतर जवळच्या बसस्थानकात आणून लावण्यात आल्या. तेथेच प्रवाशांना उतरविण्यात आले. त्यानंतर मिळेल त्या वाहनांनी एसटीचे प्रवासी पुढील प्रवासाला लागले.पहिल्या दिवशी अडीच हजार फेºया थांबल्याया संपात जिल्ह्यातील ३ हजार ७०० कर्मचारी सहभागी झाले असून, मध्यरात्री बारा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सुमारे २ हजार ५४६ फेºया रद्द झाल्या.हवा सोडली अन् प्रवेशद्वारात एसटीलांब पल्ल्याचे चालक-वाहक मध्यरात्री प्रवासी व त्यांचे साताºयात हाल होऊ नये म्हणून पुढील प्रवासाला जाण्यास तयार होते. परंतु सातारा जिल्ह्यातील काही संघटनांच्या पदाधिकाºयांनी त्याला विरोध केला. गाड्या पुढे जाऊ नयेत म्हणून चाकातील हवा सोडून दिली. तर काहींनी चक्क बाहेर पडण्याच्या मार्गात एसटी आडवी लावली.आगाऊ आरक्षणची रक्कम परतदिवाळीत बहुतांश मंडळी प्रत्यक्ष किंवा आॅनलाईन पद्धतीने आगाऊ आरक्षण करतात. या संपामुळे त्यांचेही हाल झाले. अशा प्रवाशांची तिकिटाची रक्कम त्यांच्या खात्यावर किंवा जेथून आरक्षण नोंद केली आहे. तेथून परत दिली जाणार आहे, अशी माहिती साताºयाचे विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मध्यरात्री एसटीचे अधिकारी महामार्गावरकर्मचाºयांचा संप मध्यरात्री बारा वाजता सुरू झाला. त्यामुळे बारानंतर सर्व गाड्या जवळच्या आगारात जमा केल्या जात होत्या. लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून सर्व अधिकारी रात्री उशिरापर्यंत बसस्थानकात तळ ठोकून होते. सर्व गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन संपात सामील होण्याचे आवाहन केले जात होते. तसेच मार्गस्थ करण्यास सांगितले जात होते. ज्या चालक-वाहकांनी पुढे जाण्यास नकार दिला. त्या गाड्यांमधील प्रवाशांना वाढे फाटा येथे नेऊन सोडले जात होते.