शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

रिक्षा थांब्याला गारवेलची माया!

By admin | Updated: December 23, 2015 01:30 IST

प्रवासीही सुखावले : थंड वातावरणात राहण्यासाठी पर्यावरणप्रेमी चालकांची शक्कल

सातारा : रखरखत्या ऊन्हात गाडी पार्किंग करतानासुद्धा वाहनधारक सावलीची जागा निवडतात. त्यामुळे गाडीतील वातावरही थंड राहणे त्याच पद्धतीने रिक्षाचालकही आता थांब्यावर सावली व गारवा राहण्यासाठी बारामहीने फुलत असलेली गारवेलचा वापर करत आहेत. थंड वातावरण आणि फुलांचे जणू बगिचाच्या छायेखाली बसल्याचे याठिकाणी भासत असून, ही कल्पना शहरतील अनेक रिक्षा थांबेमध्ये पाहायला मिळत आहे.शहरालगत असणारे रिक्षा थांबे आहेत. भर चौकात असणारे थांबे बंदीस्त नसल्याने उघड्यावर असतात. त्यमाुळे ऊन-पाऊस खात प्रवाशांची वाट पाहावे लागते. यासाठी अनेकांनी उन्हाळ्यात किमान रिक्षावर सावली मिळेल ऐवढी बारदाने टाकून मंडप उभारत आहेत. तर अनेकजन टपावर चटई टाकत आहे. यासाठी अनेकांनी काही झाडे झुडपेही लावली. परंतु ठरावीक कालावधीनंतर या झाडांच्या पाने-फूले गळत असल्याने त्याचा फारसा फायदा होत नाही.सदर बझार येथील भारतमाता रिक्षा थांब्या जवळ अशीच गारवेल लावली आहे. या वेलीच्या मंडपात जवळपास १५ ते २० रिक्षा एकावेळी बसतात. भर ऊन्हातही याठिकाणी गारवा असल्याने रिक्षाचे हुड देखील थंड राहत असल्याने प्रवाशांनाही रखरखत्या ऊन्हात गारवा मिळत आहे. सध्या या थांब्यावर दररोज हजारो फुले उमलत आहेत.सकाळी व सायंकाळी या थांब्याकडे पाहिले तर जणू बागेतच रिक्षा थांबलीये की काय असा भास होतो. (प्रतिनिधी)बागेचा रिक्षाथांबारिक्षा थांब्यावर लाकडी बांबूने मंडप बांधायला आणि गारवेल लावत आहेत. ही गारवेल दोन-तीन महिन्यांतच वाढते, या गारवेलवर फुलेही बहरतात. या वेलीची वाढ जास्त असल्याने संपूर्ण मंडपात ही पसरली आहे. दाट पाने व फुलांमुळे मोठी सावली मिळते. तर सकाळी या वेलीवर टवटवीत फुलेही दिसून येतात. त्यामुळे थांब्याचे दृश एखाद्या बागेप्रमाणे दिसते.