शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

रानगव्यांचा रब्बी पिकांमध्ये धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

दरम्यान, वनविभागाने वनक्षेत्रास कुंपन करून घ्यावे. त्यामुळे वन्यप्राणी बाहेर पडणार नाहीत. आणि शेतकऱ्यांना दरवर्षी होणारा नाहक त्रास व नुकसान ...

दरम्यान, वनविभागाने वनक्षेत्रास कुंपन करून घ्यावे. त्यामुळे वन्यप्राणी बाहेर पडणार नाहीत. आणि शेतकऱ्यांना दरवर्षी होणारा नाहक त्रास व नुकसान बंद होईल, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

आचरेवाडी परिसरात रब्बी हंगामात शाळू, हरभरा, गहू या पिकांचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय काहीजण बोअरवेलच्या साहाय्याने बागायत माळव्याची पिके घेत असतात. मात्र, दरवर्षी रानगवे, रानडुकरे, वानरे या प्राण्यांचा त्रास होतो. त्यामुळे चांगले हाताशी आलेले पीक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकरी खचून गेले आहेत. शेतीसाठी खर्च करून व मेहनत करून उपयोग होत नाही. प्रत्येकवर्षी पीक नुकसानीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. वनविभागाच्या क्षेत्रास कुंपन घातले तर हा त्रास कमी होऊन शेतीचे उत्पादन घेता येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

आचरेवाडी परिसरातील शेतकरी नारायण आचरे, शंकर आचरे, एम.बी. आचरे, पांडुरंग आचरे, शंकर शेवाळे, तानाजी आचरे, ग्रामपंचायत सदस्य सयाजी आचरे, श्रीकांत आचरे, भीमराव भिंगारदेवे यांनी वनविभागाच्या ढेबेवाडी कार्यालयात जाऊन आपल्या व्यथा मांडल्या.