शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रानगव्यांचा रब्बी पिकांमध्ये धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST

दरम्यान, वनविभागाने वनक्षेत्रास कुंपन करून घ्यावे. त्यामुळे वन्यप्राणी बाहेर पडणार नाहीत. आणि शेतकऱ्यांना दरवर्षी होणारा नाहक त्रास व नुकसान ...

दरम्यान, वनविभागाने वनक्षेत्रास कुंपन करून घ्यावे. त्यामुळे वन्यप्राणी बाहेर पडणार नाहीत. आणि शेतकऱ्यांना दरवर्षी होणारा नाहक त्रास व नुकसान बंद होईल, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

आचरेवाडी परिसरात रब्बी हंगामात शाळू, हरभरा, गहू या पिकांचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय काहीजण बोअरवेलच्या साहाय्याने बागायत माळव्याची पिके घेत असतात. मात्र, दरवर्षी रानगवे, रानडुकरे, वानरे या प्राण्यांचा त्रास होतो. त्यामुळे चांगले हाताशी आलेले पीक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकरी खचून गेले आहेत. शेतीसाठी खर्च करून व मेहनत करून उपयोग होत नाही. प्रत्येकवर्षी पीक नुकसानीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. वनविभागाच्या क्षेत्रास कुंपन घातले तर हा त्रास कमी होऊन शेतीचे उत्पादन घेता येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

आचरेवाडी परिसरातील शेतकरी नारायण आचरे, शंकर आचरे, एम.बी. आचरे, पांडुरंग आचरे, शंकर शेवाळे, तानाजी आचरे, ग्रामपंचायत सदस्य सयाजी आचरे, श्रीकांत आचरे, भीमराव भिंगारदेवे यांनी वनविभागाच्या ढेबेवाडी कार्यालयात जाऊन आपल्या व्यथा मांडल्या.