शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

लॉकडाऊनमध्ये रेशनिंग धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:38 IST

लॉकडाऊन काळात रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला मोठा आधार ठरले आहे. राज्य शासनाकडून प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू ...

लॉकडाऊन काळात रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला मोठा आधार ठरले आहे. राज्य शासनाकडून प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिला जात आहे, तर अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब २५ किलो गहू व १० किलो तांदूळ दिला जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिले जात आहे. तालुक्यात तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. रेशन धान्य दुकानातून गावपातळीवर याचे वाटपही सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाकडून हे धान्य दिले जात आहे. या रेशन धान्याचा गोरगरीब जनतेला मोठा आधार मिळाला आहे. अन्न सुरक्षा योजनेतील पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारकांना हे धान्य दिले जात आहे. म्हणजे ज्यांना प्रत्येक महिन्याला सवलतीच्या दरात रेशनिंग धान्य मिळते, त्याच कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. कऱ्हाड तालुक्यात ७८ हजार लाथार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.