शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

लॉकडाऊनमध्ये रेशनिंग धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:38 IST

लॉकडाऊन काळात रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला मोठा आधार ठरले आहे. राज्य शासनाकडून प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू ...

लॉकडाऊन काळात रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला मोठा आधार ठरले आहे. राज्य शासनाकडून प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिला जात आहे, तर अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब २५ किलो गहू व १० किलो तांदूळ दिला जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिले जात आहे. तालुक्यात तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. रेशन धान्य दुकानातून गावपातळीवर याचे वाटपही सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाकडून हे धान्य दिले जात आहे. या रेशन धान्याचा गोरगरीब जनतेला मोठा आधार मिळाला आहे. अन्न सुरक्षा योजनेतील पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारकांना हे धान्य दिले जात आहे. म्हणजे ज्यांना प्रत्येक महिन्याला सवलतीच्या दरात रेशनिंग धान्य मिळते, त्याच कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. कऱ्हाड तालुक्यात ७८ हजार लाथार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.