शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

साताऱ्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:05 IST

सातारा : साताºयासह जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर कडक ऊन पडले होते.तसेच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधारपाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच पळापळ झाली.जिल्ह्यातील बहुतांश भागास गेल्यावादळी वाºयासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वाºयामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर रस्त्याकडेची झाडे, फांद्या पडल्याने अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत ...

सातारा : साताºयासह जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर कडक ऊन पडले होते.तसेच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधारपाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच पळापळ झाली.जिल्ह्यातील बहुतांश भागास गेल्यावादळी वाºयासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वाºयामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर रस्त्याकडेची झाडे, फांद्या पडल्याने अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले. त्यानंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. शाळा काही दिवसांत सुरू होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्य विक्रीसाठी आले आहेत. पावसामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली.विजेचा लपंडावशहरातील सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.वादळी वाºयामुळे भिंत पडून तिघे जखमीवादळी वाºयासह पावसामुळे अंबवडे संमत वाघोली, ता. कोरेगाव येथील नवीन बांधकामाची भिंत शेजारील घरावर पडली. त्यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नाबाई धनाजी संकुडे (वय ३५), प्रथमेश धनाजी संकुडे (१६) व सविता काशिनाथ संकुडे (६० तिघे रा. अंबवडे संमत वाघोली) अशी जखमींची नावे आहेत.