शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वेळू गावात १५० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड

By admin | Updated: July 29, 2016 23:29 IST

गावकऱ्यांचा निर्णय : भुईमूग पेरणीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे कृषी सप्ताह निमित्त बीबीएफ द्वारे भुईमूग पेरणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत वेळू गावात केलेल्या बांध बंदिस्तीवर तूर लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करून गावामध्ये १५० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्याची तयारी गावकऱ्यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे कौतुकही केले. यावेळी प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार जोगेंद्र्र कट्यारे, पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी राजेश भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मुदगल यांनी रुंद सरी वरंबा पेरणी पद्धत, बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष असल्यामुळे त्यांनी कडधान्य पिकांचे महत्त्व सांगून शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाची लागवड करून डाळीचे दर कमी करण्यास मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शेवटी केले. अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भोसले यांनी शेतकऱ्यांना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यामुळे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या कृषी जागृती सप्ताहाविषयी माहिती दिली व कृषी विभागाच्या पीक प्रात्यक्षिकांची माहिती शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत : साळुंखेशेतकऱ्यांनी बांधावर तूर लागवड करून त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ करावी. कोरेगाव तालुक्यामध्ये नवीन बांध बंदिस्तीवर ५९० हेक्टर क्षेत्रावर बांधावर तूर लागवडीसाठी बीडीएन- ७११ वाणाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. याची लागवड बांधावरती करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.