शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

१२ हेक्टर क्षेत्रात ७ हजार २०० वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:50 IST

सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग १३ लाख २५ हजार झाडे लावणार असून, त्यादृष्टीने नियोजनही केले आहे.सातारा : ...

सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग १३ लाख २५ हजार झाडे लावणार असून, त्यादृष्टीने नियोजनही केले आहे.सातारा : वनविभागामार्फत खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवथर येथील रोपवन क्षेत्रात वृक्ष लागवड करून १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यातआला.यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, डॉ. बुधाजीराव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील, शिवथरच्या सरपंच मीना गुरव आदी उपस्थित होते.शिवथर येथील वनविभागाच्या १२ हेक्टर क्षेत्रात रविवारी सकाळपासून ७ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, उंबर, बेल, जांभूळ, आवळा, चिंच आदी वृक्षांचा यामध्ये समावेश आहे. कार्यक्रमाच्या प्रांरभी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी उपस्थितांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. त्यानंतर ते म्हणाले, ‘२०१८ च्या पावसाळ्यात २३ लाख वृक्ष लागवडीचे सातारा जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये १३ लाख २५ हजार वन विभागाचे उद्दिष्ट असून, वन विभागाकडून १७ लाखवृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले.१ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत अंगणात, मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्यांच्या कडेला, गायरानानवर, गावठणात वृक्ष लागवड करावी आणि प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करून संवर्धन करावे, असे आवाहनही अंनजकर यांनी यावेळी केले.या कार्यक्रमास शिवथर येथील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.