शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

खटाव येथे शहाजीराजे महविद्यालय परिसरात वृक्षारोपण

By admin | Updated: July 10, 2017 14:39 IST

वृक्षारोपणानंतर त्याचे जगवण्यासाठी पालकत्व घ्यावे : पाटील

आॅनलाईन लोकमतखटाव (जि. सातारा), दि. १0 : पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शासन कार्यक्रम राबवते म्हणून काम करू नका तर त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी मनापासून करा. वृक्षारोपण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही, तर ते लावलेले रोप वाचवण्याची व जगवण्याचीही जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य संजय पाटील यांनी केले.खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. आर. के साखरे, एनएसएस विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोदिनी कांबळे, प्रा. आर. बी. पवार,. प्रा. एस. एन. खाडे, तसेच एनएसएस विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षारोपणावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या झाडाचे पालकत्व स्वीकारून ते जगवण्याची शपथ घेतली.