शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

खटाव येथे शहाजीराजे महविद्यालय परिसरात वृक्षारोपण

By admin | Updated: July 10, 2017 14:39 IST

वृक्षारोपणानंतर त्याचे जगवण्यासाठी पालकत्व घ्यावे : पाटील

आॅनलाईन लोकमतखटाव (जि. सातारा), दि. १0 : पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शासन कार्यक्रम राबवते म्हणून काम करू नका तर त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी मनापासून करा. वृक्षारोपण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही, तर ते लावलेले रोप वाचवण्याची व जगवण्याचीही जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य संजय पाटील यांनी केले.खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. आर. के साखरे, एनएसएस विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोदिनी कांबळे, प्रा. आर. बी. पवार,. प्रा. एस. एन. खाडे, तसेच एनएसएस विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वृक्षारोपणावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या झाडाचे पालकत्व स्वीकारून ते जगवण्याची शपथ घेतली.