शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वृक्षारोपण व संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

मायणी : ‘दुष्काळी भागातील ग्रामस्थांनी दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावणे गरजेचे ...

मायणी : ‘दुष्काळी भागातील ग्रामस्थांनी दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावणे गरजेचे आहे. वृक्षारोपणाबरोबरच त्या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची व आपली गरज आहे,’ असे प्रतिपादन मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी केले.

पंढरपूर-मल्हारपेठ राज्यमार्गाच्या मायणी-चितळी मार्गाच्या दोन्ही बाजूस पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रतिवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने मायणी परिसरातील विविध भागांत वृक्षारोपण केले जाते. याही वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व प्रकारचे नियम व अटी शर्तींचे पालन करून हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी उंबर, करंज, लिंब या प्रकारच्या अकरा झाडांची रोपे लावण्यात आली. यासाठी मायणी वनविभागाचे सहकार्य मिळाले. यावेळी फ्रेंडस ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य व पोलीस पाटील प्रशांत कोळी, हवालदार प्रवीण सानप, किरण भिसे, संस्कार जाधव, अनंत जाधव आदी उपस्थित होते.

०५मायणी

मायणी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना शहाजी गोसावी व फ्रेंड्स ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.(छाया : संदीप कुंभार)