शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पाईपची गळती थांबवली

By admin | Updated: January 23, 2015 23:40 IST

पळशी : वाया गेलेले पाणी वाचवले--लोकमतचा प्रभाव

पळशी : माण तालुक्यातील पळशी येथील नदीपात्रातून जाणाऱ्या पाणीपुरवठा पाईपला गळती लागल्यामुळे पाणी वाया जात होते. दुष्काळात या ठिकाणी भीषण पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. जनावरांना पिण्यास पाणी मिळत नाही, त्यामुळे प्रशासनाला येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.पळशी गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नदीपात्रातून जाते. याठिकाणी लोखंडी पाईपला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने दि. ९ जानेवारीच्या अंकात प्रसिध्द केल्यानंतर पाण्याचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करून पाणी गळती थांबवली, त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय टळला. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने नदीपात्रात उघड्या पडलेल्या लोखंडी पाईपवर वाळूचा भराव टाकून भविष्यात पाणी गळती होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पळशी ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)