शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जनतेने प्रवास व गर्दी टाळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST

कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन निर्बंध घालत आहे. जनतेनेही प्रवास व गर्दी टाळत प्रशासनाला सहकार्य ...

कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन निर्बंध घालत आहे. जनतेनेही प्रवास व गर्दी टाळत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी मालखेड (ता. कऱ्हाड) येथील सातारा व सांगली जिल्ह्याची सीमा असलेला नाक्यावर जाऊन पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा केली. होणाऱ्या कामकाजाबद्दल माहिती घेतली .त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते .

मंत्री देसाई म्हणाले, राज्यात जिल्हा प्रवास बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा असेल व त्यांनी पूर्वपरवानगी घेतली असेल, तरच त्यांना जिल्हा बाहेर व जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. याची दखल जनतेने घ्यावी.

जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. त्यांच्यासाठी मास्क, फेसशिल्ड, हॅन्डसॅनिटायझर या सर्व बाबी पोलीस दलाच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पहिला लाटेदरम्यान कर्तव्य बजावत असणाऱ्या अनेक पोलिसांना बाधित व्हावे लागले होते. तेसुद्धा आपल्यापैकीच एक माणूस आहेत, याचे भान जनतेने ठेवावे व त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री देसाई यांनी यावेळी केले.

फोटो :