शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

वृक्षारोपणाचा वेग दोन वर्षांपासून मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:24 IST

कोपर्डे हवेली : ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने सर्व यंत्रणा त्यातच गुंतली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ...

कोपर्डे हवेली : ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने सर्व यंत्रणा त्यातच गुंतली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वृक्षारोपणाचा वेग मंदावला आहे.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. पावसाळ्यात हे वृक्षारोपण केले जाते. वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येत असते. यामध्ये सहकारी संस्था, शाळा महाविद्यालये, कृषी विभाग ग्रामपंचायत, नगरपालिका आदींसह इतर घटक आघाडीवर असतात. फळ झाडे लागवडीसाठी कृषी विभाग अनुदान देतो.

गेल्या वर्षी आणि यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे वृक्षारोपणाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. अपवाद आहे तो फळझाडे लागवडीचा. ते करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. गेल्या काही वर्षांत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत होते. त्याला कोरोनामुळे दोन वर्षांत मर्यादा आल्या आहेत. शाळा बंद आहेत. तर इतर संस्था, ग्रामपंचायत जिल्हा परिषद, नगरपालिका, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात गुंतल्या आहेत. त्यामुळेच दोन वर्षांपासून वृक्षारोपणाचा वेग मंदावला आहे.