शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

प्रत्येक गावात ‘एक गाव-एक तिरंगा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात 'एक गाव-एक तिरंगा' हे अभियान येत्या १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात 'एक गाव-एक तिरंगा' हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने राबविणार आहे. या अभियानासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात योजना करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यात देखील ११ तालुक्यांसाठी ही योजना करण्यात आलेली आहे, अशी माहिती अभियान प्रमुख स्वप्निल जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांत २१ ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम व ३७९ गावांतील २५०० कुटुंबांत भारत माता प्रतिमा पूजन व 'घर घर तिरंगा - मन मन तिरंगा' हे ब्रीद घेऊन ७ घरांवर राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत. वस्ती, शहर, गाव व तालुकासाठी अभियान प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीतील घरोघरी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यावेळी अभाविप जिल्हा संयोजक गौरी वाघ, सहसंयोजक अजय मोहिते, शहर मंत्री निखिल चव्हाण, आकाश शेडगे, अमोघ कुलकर्णी हे उपस्थित होते.