शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

शंभर टक्के कामे होऊनही दुष्काळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:04 IST

स्वप्नील शिंदे। सातारा : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेत सातारा जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. शासकीय ...

स्वप्नील शिंदे।सातारा : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेत सातारा जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. शासकीय आकडेवारीनुसार चार वर्षांत एकूण ७२५ गावांमध्ये हे अभियान राबविले असून, त्याच्या माध्यमातून ५३ हजार ७०८. ८० टीसीएम (दोन सिंचनासाठी) पाणीसाठा निर्माण झाला. मात्र, आजही ३ लाख ७७ हजार ११० लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून, १२० चारा छावण्या सुरू आहेत.२२९ गावांना टॅकरने पाणी...सध्या २२९ गावे व ९१६ वाड्या-वस्त्यांना २६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ९ शासकीय, २६१ खासगी टँकरचा समावेश आहे. जलयुक्त अभियान राबविलेल्या अनेक गावांमधील लोकांना टँकरचे पाणी प्यावे लागत आहे. तर १ लाख ९१ हजार ४३२ जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने १२० चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यातील पहिली छावणी पिंगळी येथे उभारली आहे.कामेजलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ केटीवेअरदुरुस्ती व नूतनीकरण, जलस्त्रोतातील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.