शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या टोलनाक्याचा कठडा हटविला

By admin | Updated: July 5, 2015 01:12 IST

अखेर अडथळा दूर : अंदाज न आल्याने घडत होते अपघात

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटाच्या सुरुवातीला असणाऱ्या जुन्या टोलनाक्याच्या कठड्यामुळे वाहतुकीला अडचणी येत होत्या. या कठड्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले होते. हा धोकादायक कठडा महामार्ग प्रशासनाने हटविला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे होण्यास मदत होईल. खंडाळानजीक महामार्गावर चौपदरीकरणाचा व बोगदा बांधकामाचा टोलनाका आकारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा टोलनाका बंद करण्यात आला आहे. मात्र, टोलनाक्याचे शेड व दगडी कठडा तसाच होता. भरधाव वेगाने येणारी वाहने अंदाज न आल्याने अनेकदा कठड्याला धडकून अपघात होत होते. याठिकाणचा कठड्याचा अडथळा दूर करावा, यासाठी ग्रामस्थ, प्रवाशांनी मागणी केली होती. कठड्याचा अडसर दूर करण्याबाबत खंडाळा पोलिसांनीही हायवे प्रशासनाकडे प्रस्ताव दिले होते. सध्या सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, हा टोलनाक्याचा अडसर हटविण्यात आला आहे. त्यामुळे विनाअडथळा वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे. वाहनचालकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)