शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जुन्या टोलनाक्याचा कठडा हटविला

By admin | Updated: July 5, 2015 01:12 IST

अखेर अडथळा दूर : अंदाज न आल्याने घडत होते अपघात

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटाच्या सुरुवातीला असणाऱ्या जुन्या टोलनाक्याच्या कठड्यामुळे वाहतुकीला अडचणी येत होत्या. या कठड्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले होते. हा धोकादायक कठडा महामार्ग प्रशासनाने हटविला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे होण्यास मदत होईल. खंडाळानजीक महामार्गावर चौपदरीकरणाचा व बोगदा बांधकामाचा टोलनाका आकारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा टोलनाका बंद करण्यात आला आहे. मात्र, टोलनाक्याचे शेड व दगडी कठडा तसाच होता. भरधाव वेगाने येणारी वाहने अंदाज न आल्याने अनेकदा कठड्याला धडकून अपघात होत होते. याठिकाणचा कठड्याचा अडथळा दूर करावा, यासाठी ग्रामस्थ, प्रवाशांनी मागणी केली होती. कठड्याचा अडसर दूर करण्याबाबत खंडाळा पोलिसांनीही हायवे प्रशासनाकडे प्रस्ताव दिले होते. सध्या सहापदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, हा टोलनाक्याचा अडसर हटविण्यात आला आहे. त्यामुळे विनाअडथळा वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे. वाहनचालकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)