शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मल्हारपेठमध्ये जुन्या वटवृक्षास लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

महामार्गालगत अनेक झाडे असतात. मात्र, नजीकच्या शेतजमिनीवर त्याची सावली पडून पिकाला फटका बसत असल्यामुळे झाडांची कत्तल करण्याचे प्रकार वारंवार ...

महामार्गालगत अनेक झाडे असतात. मात्र, नजीकच्या शेतजमिनीवर त्याची सावली पडून पिकाला फटका बसत असल्यामुळे झाडांची कत्तल करण्याचे प्रकार वारंवार घडतात. मात्र, बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. मल्हारपेठ येथेही एका जुन्या वृक्षाला अज्ञाताकडून आग लावण्यात आली. स्थानिकांकडून हा वटवृक्ष वाचविण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीमुळे वृक्षाचा बहुतांश भाग जळाला असून तो धोकादायक बनला आहे. येथे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडू शकतात. दुर्दैवाने येथे कोणताही गंभीर अपघात घडला आणि त्यात कोणतीही जीवितहानी झाली तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय स्थानिक मंडळी वारंवार अशा पद्धतीने या वटवृक्षाला आग लावत असून याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नाही.

वटवृक्षास आग लावण्यात आल्याने असे वृक्ष धोकादायक बनतात. त्यानंतर धोकादायक वृक्ष म्हणून त्याची तोड केली जाते. त्यामुळे असे प्रकार रोखणे अत्यावश्यक बनले आहे. याशिवाय वृक्षांना आग लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.