शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ उमेदवारांचे अर्ज मागे

By admin | Updated: October 1, 2014 01:11 IST

आज अंतिम दिवस : तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार

सातारा : विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी आज, मंगळवारी एकूण नऊ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. उद्या, बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत किती उमेदवार उभे राहणार, हे उद्या दुपारी तीन वाजल्यानंतरच समजणार असून, यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातून आठ मतदारसंघांतून १७१ उमेदवारांनी २६० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी झालेल्या छाननीदरम्यान ३२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे १६० उमेदवारांचे २२८ उमेदवारी अर्ज वैध ठरले. आज छाननीचा पहिला दिवस होता. फलटण विधानसभा मतदारसंघातून राजेशकुमार यादवराव तासगावकर, वाई मतदारसंघातून प्रदीप रामदास माने, माण मतदारसंघातून सोनिया जयकुमार गोरे, ‘कऱ्हाड उत्तर’मधून अशोक पांडुरंग पाटील, ‘कऱ्हाड दक्षिण’मधून सुरेश जयवंत भोसले, पाटण मतदारसंघातून सुभाष तानाजीराव देसाई, शंभूराज प्रकाश देसाई, शिवाजी गोविंद नांगरे, तर सातारा विधानसभा मतदार संघातून वेदांतिकाराजे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले अर्ज मागे घेतले.दरम्यान, उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)