शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाबळेश्वरमध्ये नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 16:51 IST

कुटुंबीयांना लग्न मान्य नसल्यानं आत्महत्या करत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख

महाबळेश्वर : एका नवविवाहित दाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केट्स पॉइंट परिसरात रविवारी उघडकीस आली. 'आमचं लग्न कुटुंबीयांना मान्य होणार नाही आणि आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही', अशी चिठ्ठी लिहून या दाम्पत्यानं आत्महत्या केली. अविनाश आनंदा जाधव (वय २८) व तेजश्री रमेश नलावडे (वय २४) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. पाचगणी परिसरातील केट्स पॉईंट येथील जंगलातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीवरुन दोघांची ओळख पटली. ही चिठ्ठी या दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांसाठी लिहिली आहे. 'तुम्हाला आमचं लग्न मान्य नाही आणि आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे,' असं या दोघांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. 'दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना त्रास देऊ नका. अन्यथा आमच्या आत्म्याला शांती लाभणार नाही,' असंही चिठ्ठीत शेवटी नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी दाम्पत्याच्या आत्महत्येची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या