शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शाहीर पवारांच्या साहित्यातून नवी दृष्टी

By admin | Updated: January 29, 2015 00:15 IST

सुभाष एरम : ‘अंधारातील दिवा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कऱ्हाड : ‘शाहीर आबाजी पवार यांनी अपंगत्वावर मात करून आपल्या साहित्यातून समाजाला नवी दृष्टी दिली,’ असे उद्गार कऱ्हाड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी काढले.सासपडे, ता. कऱ्हाड येथील अपंग शाहीर आबाजी पवार यांनी लिहिलेल्या ‘अंधारातील दिवा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कऱ्हाड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.दिलीप गुरव म्हणाले, ‘शाहीर आबाजी पवार यांनी आपल्या अपंगात्वाचे भांडवल न करता अपंगाला जिद्दीने जगण्याचा संदेश आपल्या कवितांमधून दिला आहे. त्यांच्या कवितांमध्ये जीवन जगण्याची उमेद दिसून येते.’यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाष जोशी, बँकेचे संचालक अशोक शिंदे, डॉ. अनिल लाहोटी, अ‍ॅड. संभाजी मोहिते, सीताराम शिंदे, शरद मंत्री तसेच मोहन माळी व जयश्री गुरव तसेच अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान, मुंबई संस्थेचे संचालक आर. पी. शर्मा, अरविंद सुरवाडे, बी. आर. शिंदे, संजय खंडागळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शाहीर आबाजी पवार, सी. डी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. मोहन माळी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)