शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

‘संथारा’साठी वडूजला मूकमोर्चा

By admin | Updated: August 25, 2015 23:06 IST

जैन बांधव एकवटले : धार्मिक आचरणावर निर्बंध नको; फेरविचार करण्याची मागणी

वडूज : ‘संथारा’ (सल्लेखना) या जैन धर्मातील पवित्र व्रताचा आत्महत्येशी संबंध जोडून, या व्रतावर निर्बंध लादण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाने तमाम जैन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. न्यायालयाने या बाबीचा पुर्नविचार करावा, या मागणीसाठी मंगळवारी वडूज येथे जैन समाज बांधवांनी मूकमोर्चा काढला.याबाबत तहसीलदार विवेक साळुंखे यांना निवेदन देणयात आले. निवेदनात म्हटले आहे की, सल्लेखना हे जैन धर्मातील अत्यंत महत्वपूर्ण व्रत असून नुकतेच राजस्थान उच्च न्यायालयाने हे व्रत बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. जैन तत्वज्ञानातील संल्लेखना म्हणजे आपले जीवनाचे इतिकर्तव्य संपल्यानंतर अत्यंत शांतपणे, संयमपूर्वक, सर्वांची क्षमा मागून तपश्चरणाच्या जोरावर क्रमश: आहार, पाणी कमी करून आपल्या देहावरील ममत्व सोडून देऊन देहाचाही त्याग करणे होय. यामुळे हे व्रत अत्यंत श्रेष्ठ असून हे बेकायदेशीर ठरविल्यामुळे जैन समाज बांधवांच्या भावना दुखविल्या गेल्या आहेत. उच्च न्यायालयाचा हा निर्णय दुर्दैवी व जैन तत्वाच्या व रूढींच्या विरूध्द आहे.मोर्चात बाजार समितीचे संचालक गिरीषशेठ शहा, विकल्पशेठ शहा, अ‍ॅड. अभयकुमार मेहता, राजू शहा, हर्षवर्धन शहा,किशोर व्होरा,सुहास शहा, मिलींद व्होरा, प्रमोद दोशी, अभय दोशी, राहूल व्होरा, संतोष शहा, गजूभाई दोशी, पदमराज गांधी, धनूभाई गांधी, पंकज मेहता, वैभव गांधी आदींसह जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनीधी)