शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

माणला उरमोडीचे पाणी न सोडल्यास आंदोलन : भारती पोळ

By admin | Updated: April 19, 2017 14:31 IST

शेतकऱ्यांसमवेत जनआंदोलनाचा इशारा

आॅनलाईन लोकमतम्हसवड (जि. सातारा), दि. १९ : माण तालुक्यात टंचाईची तीव्रता लक्षात घेता उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून माणगंगा नदीत सोडण्यात यावे, अन्यथा माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसमवेत जनआंदोलन उभारणार, असा इशारा जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ यांनी दिला.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, माण तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. टँकरची सुविधा ही तत्काळ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत उरमोडीचे पाणी किरकसाल बोगद्यातून गोंदवले मार्गे माणगंगा नदीमध्ये सोडल्यास सिमेंट बंधारे भरले जातील आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तरी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न झाल्यास माण तालुक्यातील नागरिकांसमवेत जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दुष्काळी भागातील नागरिकांच्या मागणीचा विचार करून संबंधित विभागाला तत्काळ उरमोडीचे पाणी सोडण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. भारती पोळ यांनी दिली.निवेदन देताना माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, योगेश पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)