शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांचे पुनर्वसन न झाल्यास आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:43 IST

पत्रकात म्हटले आहे की, अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळून जिंतीसह इतर गावांत पावसाचे पाणी शिरले. वीजपुरवठा खंडित झाला. पहाटे पाच ...

पत्रकात म्हटले आहे की, अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळून जिंतीसह इतर गावांत पावसाचे पाणी शिरले. वीजपुरवठा खंडित झाला. पहाटे पाच वाजता सुमारे दोनशे कुटुंबे असलेल्या या गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थ संकटात सापडले. स्थानिक पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवून मदतकार्य सुरू केले. मात्र, पावसाने ओढ्यावरील पूल वाहून गेला. मनसेचे तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे, विभाग अध्यक्ष दीपक मुळगावकर यांच्यासोबत माथाडी कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विलास घोणे, चिटणीस चंद्रशेखर मढवी यांनी या भागाचा पाहणी दौरा केला असता प्रशासनाकडून व राज्य सरकारकडून या बाधितांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याचे निदर्शनास आले. बाधित सर्व कुटुंबे मंगल कार्यालयात व जिल्हा परिषद शाळेत निवारा घेत आहेत. त्यांची जनावरे गावात अडकली आहेत. मात्र, या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित पूरबाधित गावांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे. त्यासाठी सरकारने जागा देऊन घरे बांधून द्यावीत. सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आहे. याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

या वेळी दीपक रेटरे, प्रकाश करपे, जगन्नाथ आबुळकर, सत्यवान गायकवाड, विनायक जाधव, शुभम पाटील, संकेत निवडुंगे, सुरेश सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.