शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

एसटी बसस्थानक बनले डासांची पैदास करणारी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 18:10 IST

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचे सातारा आगार अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे कोपºयांमध्ये डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होऊ लागली आहे. त्यामुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कामावर न जाण्याचा पवित्रा काही कामगारांनी घेतला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतची हाक दिली. त्यानंतर प्रत्येक नागरिकांनी ही मोहिम आपलीशी केली ...

ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढ कामावर न येण्याचा कामगारांचा पवित्राकार्यशाळेत भंगाराचे साहित्य अस्ताव्यस्त डबके तयार होऊन डासांचा उपद्रव वाढला

सातारा : राज्य परिवहन महामंडळाचे सातारा आगार अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे कोपºयांमध्ये डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होऊ लागली आहे. त्यामुळे कर्मचारी आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कामावर न जाण्याचा पवित्रा काही कामगारांनी घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतची हाक दिली. त्यानंतर प्रत्येक नागरिकांनी ही मोहिम आपलीशी केली होती. वसाहत, शाळा, मंदिराबरोबरच गाव स्वच्छ केले जात होते. या योजनेचे कौतुकही झाले होते. शासकीय यंत्रणेने यामध्ये कायमस्वरुपी सक्रीय सहभाग घेण्याची गरज आहे. पण सातारा बसस्थानक याला अपवाद ठरत आहे.

सातारा आगार व विभागीय कार्यशाळेत भंगाराचे साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. यामध्ये टायरची संख्या मोठी आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या टायरमध्ये साठल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. आगार व्यवस्थापकांच्या कक्षेच्या पाठीमागे सांडपाणी रस्त्यावरच येत आहे. त्यामुळे डबके तयार होऊन डासांचा उपद्रव वाढला आहे.

आगारातील डिझेल पंप, खराब झालेले आॅईल टाकले जात असलेले ठिकाण, सर्व्हिसिंग सेंटर परिसरात डासांचा त्रास वाढल्याने आजारी पडणाºयांचे प्रमाण वाढले आहे. तसेच जिल्ह्यात साथीचे आजार फैलावत असल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यावर वेळीच उपाययोजना न राबविल्यास कामावर न येण्याची भूमीका त्यांनी घेतली आहे.