शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात ‘एमआयएम’

By admin | Updated: August 22, 2015 00:53 IST

इनामदार : पश्चिम महाराष्ट्रातील निवडणूक रिंगणात उतरणार

कऱ्हाड : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लीम समाजाचा उपयोग केवळ व्होटबँक म्हणून केला आहे. त्यामुळे आगामी काळात ‘आॅल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलीमीन’ म्हणजेच ‘एमआयएम’ पक्ष दलित तसेच मुस्लिमांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे,’ अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी दिली. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘एमआयएम’च्या जिल्हाध्यक्षपदी कऱ्हाडचे माजी नगराध्यक्ष अल्ताफशिकलगार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी शाकिर तांबोळी, शब्बीर पीरजादे आदी उपस्थित होते. ‘एमआयएम’विषयी माहिती देताना इनामदार म्हणाले, ‘पश्चिमङ्कमहाराष्ट्रात ‘एमआयएम’ पक्षबांधणीसाठी मोठी मोहीम हाती घेणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुका आमचा पक्ष सर्व ताकदीनिशी लढणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळेच मुस्लीम समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे हे दोन पक्षच आमचा मुख्य शत्रू असतील. त्यांनी आतापर्यंत मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांना निवडणुकीची तिकिटे दिली. मात्र निवडून आणण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. परिणामी मुस्लीम समाज सर्वच क्षेत्रात मागासलेला राहिला आहे. औरंगाबादमध्ये ज्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले आमचे नगरसेवक अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. तसेच काम राज्यात इतर ठिकाणीही करून दाखवणार आहोत.’ अल्ताफ शिकलगार म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुस्लिमांना केवळ आश्वासनेच दिली आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात त्यांच्यासह जातीयवादी पक्षांसाठी ‘एमआयएम’ हाच उत्तम पर्याय ठरणार आहे. (प्रतिनिधी)