शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मायबाप सरकार....राजमा पिकवायचा का नाय? कोरेगावातील शेतकºयांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:24 IST

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकºयांना सोन्याचा दर देणारा राजमा केवळ दीड ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागत आहे.

ठळक मुद्देदर घसरले :कमी वेळेत कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारे पीक

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकºयांना सोन्याचा दर देणारा राजमा केवळ दीड ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागत आहे. ‘मायबाप सरकार तुम्हीच सांगा, आम्ही राजमा पिकवायचा का नाय?’ असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.कमी वेळेत कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून राजमा ओळखला जातो. कोरेगाव तालुक्यात राजम्याचे भरघोस उत्पादन घेतले जाते. येथील चवदार राजम्याला देशभरातील बाजारपेठांमधून मागणी आहे. अलिकडच्या काळात कोरेगाव बरोबरच खटाव आणि माण तालुक्यांच्या काही भागातही राजम्याचे पीक घेतले जाते.

यावर्षी मान्सून थोडाफार झाल्यावर शेतकºयांनी पेरणी केली होती. त्यानंतर दडी मारलेल्या मान्सूनने अधूनमधून थोडी फार हजेरी लावली. त्यावर आलेले पीक हातात पडण्याची वेळ आल्यावर परतीच्या पावसाने त्यावर पाणी फिरविले. त्यातूनही वाचलेले पीक बाजारात घेऊन गेल्यावर मिळत असलेल्या दराने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भिजलेला घेवडा सुकवता-सुकवता नाकीनऊ आले होते. त्यात उत्पादन खर्च निघेल एवढाही दर पदरात पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.दिल्ली, पंजाब मुख्य बाजारपेठदिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर ही या पिकांची मोठी आणि प्रमुख बाजारपेठ आहे. वाघा घेवडा ही राजम्याची खरी ओळख. गेल्या दहा वर्षांत यात बीज क्रांती होऊन ‘वरुण’ या नावाने अडीच महिन्यांत आणि अतिशय कमी पाण्यात दुप्पट उत्पन्न देणारा वाण विकसित करण्यात आला. त्यामुळे मूळचा वाघा घेवडा आता नामशेष झाल्यात जमा झाला आहे. तरीही त्याची बाजारपेठेतील मागणी कमी झालेली नाही. तिन्ही तालुक्यांतील सर्वसामान्य शेतकºयांचे आर्थिक गणित याच घेवड्यावर अवलंबून आहे.