शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

ऐन दुष्काळातही अनेक गावं जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:56 IST

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दुष्काळी खटाव तालुक्यातील जायगाव, भोसरे व खबालवाडी या तिन्ही गावांची जलयुक्त ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दुष्काळी खटाव तालुक्यातील जायगाव, भोसरे व खबालवाडी या तिन्ही गावांची जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाला. त्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांनी श्रमदान करून मातीनाल बांध, सिमेंट नाला बांध, शेततळी उभारली. या केलेल्या कामामुळे गावची पाणी साठवण क्षमता वाढली आहे.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यात औंध परिसरात तर दरवर्षी पाण्याचे जास्त दुर्भिक्ष जाणवत असते. दरवर्षी डिसेंबर महिन्यांपासूनच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच जनावरांच्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण हे चित्र पालटण्याचा निर्धार परिसरातील ग्रामस्थांनी केला. त्यात औंध परिसरातील जायगाव, भोसरे आणि खबालवाडी आदी गावांचा शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये ओढे-नाल्यांचे रुंदीकरण आणि सिमेंट बंधारे उभारण्यात आले. दरम्यान, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेस सुरुवात झाली. यातही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रमाणे सहभाग नोंदविला.स्पर्धेच्या सुरुवातीपासून गावांमध्ये लोकवर्गणी आणि श्रमदान करून मोठ्या प्रमाणात ‘माथा ते पायथा’ अशा प्रकारे जलसंधारणीची कामे केली. दोन वर्षे केलेल्या कामानंतर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाले. त्याचा गावांना चांगला परिमाण झाला. मार्च महिन्यातही या गावांमधील बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध आहे.ताळेबंदामुळेटिकलं पाणीऔंध परिसरातील जायगाव, भोसरे व खबालवाडी गावे जलसंधारणाची कामे करून थांबली नाही. तर गावांनी उपलब्ध पाण्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी ताळेबंद आखला. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करत सूक्ष्म सिंचनाचा वापर केला. त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न तर वाढलेच त्याचबरोबर गावाची पाणीटंचाई संपण्यास मदत झाली आहे.