शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अनेक गावांत तंटामुक्त अभियान ढेपाळले

By admin | Updated: September 15, 2014 23:26 IST

अनेक तंटामुक्त समित्या फक्त कागदोपत्री

सणबूर : शासनाने ग्रामस्वच्छता अभियान निर्मल ग्राम या अभियानाप्रमाणेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले़ मात्र, या अभियानात अनेक अडथळे येत आहेत़ गावाच्या चावडीतच या अभियानाला आव्हानांना सामोरे जावे लागत आहे़ गावातील भांडणे गावातच मिटावीत, किरकोळ वादामुळे ग्रामस्थांचा वेळ व पैसा वाया जाऊ नये आणि गावात शांतता प्रस्थापित होऊन सलोखा वाढावा, यासाठी शासनाने तंटामुक्त गाव अभियान सुरू केले़ मात्र हे अभियान राबविण्यात राजकीय गटतट प्रामुख्याने अडथळा ठरत आहेत़ गटातटाच्या वादामुळेच ग्रामस्थांतील अनेक तंटे पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. तसेच काही वाद न्यायालयातही गेले आहेत़ ग्रामपंचायतींमधील सत्ताधारी गट दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांना तंटामुक्त समितीत स्थान देत नाहीत़ तेथूनच खरी तंट्याला सुरुवात होते. तंटामुक्तीसाठी आयोजित केलेल्या सभेतही वाद झाले आहेत़ सध्या अनेक तंटामुक्त समित्या फक्त कागदोपत्री उरल्या आहेत. त्यांच्याकडून कसलीही कार्यवाही होताना दिसत नाही. राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढल्याने समितीतील पदाधिकारी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)