शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

जिल्ह्यातील अनेक ‘माळीण’ भयभीतच

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

‘लोकमत’ची पाहणी

सातारा : पुणे जिल्ह्यातील माळीण गाव कड्याखाली पूर्ण गाडले गेल्याच्या घटनेला गुरुवारी (दि. ३०) वर्ष पूर्ण होत असताना सातारा जिल्ह्यातील अनेक गावांत माळीणसदृश स्थिती कायम आहे. तेथील गावकरी अद्याप भीतीच्या छायेखाली असल्याचे आढळून आले असून, बोर्गेवाडी वगळता वर्षभरात प्रशासन ठोस उपाय योजण्यात अयशस्वी ठरले आहे.डोंगर अरणे, खचणे, मुरुम मोकळा होऊन शिळा सुट्या होणे या नैसर्गिक आपत्तींच्या छायेखाली असलेल्या गावांमध्ये प्रशासन हव्या तेवढ्या वेगाने पोहोचले नसल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे. पाटण तालुक्यातील बोर्गेवाडीतील बहुतांश ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासन यशस्वी झाले असून, अशा प्रकारे इतर गावांमध्येही लगबगीने हालचाली करण्याची गरज दिसून आली आहे. (लोकमत चमू)‘लोकमत’ची पाहणीमाळीण दुर्घटना घडली त्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ‘माळीण’ गावे शोधून काढली होती. कड्याच्या खाली किंवा तुटणाऱ्या कड्यांवर राहणाऱ्या या गावांची स्थिती अत्यंत भयावह असल्याचे सचित्र दर्शन त्याचवेळी घडविले होते. काही गावांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी भेटीही दिल्या होत्या. ग्रामस्थांना भीतीच्या छायेतून काढण्यासाठी ठोस उपाय झाले का, हे पाहण्यासाठी ‘लोकमत चमू’ने यातील काही गावांना भेटी देऊन पाहणी केली.