शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

माणगंगेतील बंधारे भरून वाहिले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:53 IST

जूनच्या सुरुवातीला माणमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या ओलीवर शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी, मका, कांदा व अन्य पिके घेतली होती.  मात्र, ही सर्व पिके पाण्यावाचून करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पण मागील काही दिवसांपासून गोंदवले, दहिवडीसह परिसरात झालेल्या पावसाने माणगंगेतील बंधारे भरू लागल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ठळक मुद्देपळशीतील स्थिती दुष्काळी भागातील बळीराजाच्या आशा पल्लवीत जलयुक्तची किमया!रब्बी हंगामाला दिलासा.

दहिवडीदि. 17‌ : जूनच्या सुरुवातीला माणमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या ओलीवर शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी, मका, कांदा व अन्य पिके घेतली होती.  मात्र, ही सर्व पिके पाण्यावाचून करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पण मागील काही दिवसांपासून गोंदवले, दहिवडीसह परिसरात झालेल्या पावसाने माणगंगेतील बंधारे भरू लागल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 माण तालुक्यातील पळशी परिसरात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे खरीप  हंगाम वाया गेला. असे असलेतरी सध्या तालुक्याच्या पश्चिम भागात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे माणगंगा नदीवरील बंधारे भरून वाहू लागल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या गोंदवले, लोधवडे, मनकर्णवाडी, पळशी, जाशी या गावातील सिंमेट बंधारे पाण्याने भरु लागले आहेत. यामुळे बळीराजा सुखावला असलातरी दमदार पावसाची प्रतीक्षा आहेच. 

पश्चिम भागात दमदार पाऊस झाल्याने व लोधवडे ओढ्याला पाणी वाहू लागल्याने पळशी परिसरातील बंधारे पाण्याने भरून वाहू लागल्याने शेतकºयांना रब्बी हंगामासाठी फायदा होऊ शकतो. मात्र, माणचा पूर्व भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्या परिसरात नुसतीच रिपरिप सुरू आहे.रब्बी हंगामाला दिलासा...माणगंगा नदीवर गेल्या दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवारमधून झालेल्या साखळी बंधाºयांमध्ये पाणी आले आहे. हे  बंधारे पाण्याने भरून वाहू लागले आहेत. शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर रब्बी हंगामाला याचा फायदा होणार आहे. जलयुक्तची किमया !ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून व भाजपचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र खाडे यांच्या प्रयत्नांमुळे जलयुक्त शिवारमधून पळशीमध्ये माणगंगा नदीवर पाच सिंमेट बंधारे साखळी पध्दतीने बांधले आहेत. त्यामुळे सध्या सात किलो मीटरपर्यंत पाणी साचले आहे. मनकर्णवाडी, जाशी, पळशी आदी गावांना याचा मोठा फायदा होणार आहे