शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

मंडईत सन्नाटा... दूध अन् भाजी रस्त्यावर

By admin | Updated: June 2, 2017 23:25 IST

मंडईत सन्नाटा... दूध अन् भाजी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : शासनाने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, पण हे शासन लबाड असून शेतकऱ्यांना फसवत आहे. त्यामुळे शेतकरी एकत्र आला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे संस्थापक कॉ. अँड. सयाजीराव पाटील यांनी केले.शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (दि. २) सकाळी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाच्या पदाधिऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. सभेस शेतकरी संघटनेचे दादासो यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य मारूतराव जाधव, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, व्यापारी सिद्धार्थ किरतकर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.कॉ. पाटील म्हणाले, शासनाने तातडीने शेतकऱ्यांना कर्ममाफी जाहीर करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. या मागण्या मान्य न झाल्यास संप असाच सुरू राहिल. यावेळी दादासो यादव, मारूतराव जाधव, माजी पंचायत सोमनाथ जाधव यांची भाषणे झाली. यानंतर येथील भाजीमंडई मधील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे शेतकरी संपास पाठिंबा देत भाजी मंडई बंद ठेवली.