शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

मंडईत सन्नाटा... दूध अन् भाजी रस्त्यावर

By admin | Updated: June 2, 2017 23:25 IST

मंडईत सन्नाटा... दूध अन् भाजी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : शासनाने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, पण हे शासन लबाड असून शेतकऱ्यांना फसवत आहे. त्यामुळे शेतकरी एकत्र आला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे संस्थापक कॉ. अँड. सयाजीराव पाटील यांनी केले.शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (दि. २) सकाळी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाच्या पदाधिऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. सभेस शेतकरी संघटनेचे दादासो यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य मारूतराव जाधव, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, व्यापारी सिद्धार्थ किरतकर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.कॉ. पाटील म्हणाले, शासनाने तातडीने शेतकऱ्यांना कर्ममाफी जाहीर करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. या मागण्या मान्य न झाल्यास संप असाच सुरू राहिल. यावेळी दादासो यादव, मारूतराव जाधव, माजी पंचायत सोमनाथ जाधव यांची भाषणे झाली. यानंतर येथील भाजीमंडई मधील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे शेतकरी संपास पाठिंबा देत भाजी मंडई बंद ठेवली.