शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर योजनेतून कमी दाबाने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

सातारा : पावसामुळे उरमोडी जलाशयातून शहापूर योजनेत मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे पाणी उपसा केंद्र ५० टक्के ...

सातारा : पावसामुळे उरमोडी जलाशयातून शहापूर योजनेत मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे पाणी उपसा केंद्र ५० टक्के क्षमतेने सुरू असून, पालिकेने उपसा केंद्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या तीन दिवसांपासून कास व उरमोडी परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. मातीमुळे उरमोडी धरणाचे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे उरमोडीतून शहापूर योजनेत गढूळ व गाळ मिश्रित पाणी येत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उपसा केंद्र ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवले असून, गाळ काढण्याचे कामही युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या कामामुळे शहापूूर योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट व पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी केले आहे.