शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

लोकसभेला गप्प बसलो; विधानसभेला माघार नाही !

By admin | Updated: August 4, 2014 00:26 IST

रणजितसिंह निंबाळकर : कोणत्याही परिस्थितीत आगवणे उभे राहणारच

फलटण : सत्ताधाऱ्यांमुळे तालुक्याच्या विकास खुंटला आहे. त्यांनी कधीच आघाडीधर्म पाळलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांमुळे मी माघार घेतली; पण आता विधानसभेला कोणाचे न ऐकता दिगंबर आगवणे यांना उभे करणारच ,’ अशी माहिती काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.उपळवे, ता. फलटण येथे लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखाना कार्यस्थळावर ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालिका अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, सुरेश पाटील, शुगर केनचे मॅनेजर ए. के. कुलकर्णी, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, महेंद्र बेडके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव फडतरे, शहराध्यक्ष अशोकराव जाधव उपस्थित होते.रणजितसिंह म्हणाले, ‘तालुक्यातील बाहेरील कारखान्यावर फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या हितासाठी उभारत असलेल्या लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. नोव्हेंबरपासून टप्प्याटप्याने कारखान्याचे गाळप ७ हजार ५०० मे. टनाने सुरू करणार आहे. फलटण तालुक्यात या हंगामात २२ लाख टन उसाची नोंद आहे. सध्या असलेले दोन्ही कारखाने ६ लाख मे. टनाच्यावर गाळप करू शकत नाहीत. त्यामुळे बहुसंख्य ऊसउत्पदकांना तालुक्याबाहेरील कारखानदारांना ऊस द्यावा लागतो. ऊसदर व गाळपाबाबत तालुक्याबाहेरील कारखानदारांकडून होणारी गळचेपी पाहता आपण जनतेच्या हितासाठी कारखान्याची उभारणी केली आहे.’या कारखान्याची आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी सर्व कामे पूर्ण होतील. नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने कारखाना सुरू होणार असून, जानेवारी महिन्यात कारखान्याचा चाचणी हंगाम घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)