शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

लोणंदमध्ये पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

लोणंद : लोणंदसह परिसरात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, गुरुवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ढगाळ ...

लोणंद : लोणंदसह परिसरात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, गुरुवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी उसामध्ये कांदा, हरभरा, आदी अंतर्गत पिकेदेखील केली आहेत. त्याबरोबरच कांदा, गहू, ज्वारी, हरभरा यांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. पिकेही चांगली आली आहेत; मात्र गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

लोणंद व परिसरात गहू व कांद्याचे क्षेत्र मोठे आहे. या वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यास उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि गायब झालेली थंडी यामुळे गहूपिकास मोठा फटका बसणार आहे.