शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

१९७२ नंतर प्रथमच कृष्णेची पातळी कमी

By admin | Updated: November 15, 2015 23:52 IST

भुर्इंजच्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती : दुष्काळसदृश्य स्थिती; धरणातील पाणी बंद

भुर्इंज : महाबळेश्वर येथे उगम पावून व वाई येथून पुढे वाहत येणाऱ्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी १९७२ सालानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. सध्याची पाणीपातळी पाहून बागायती भाग असणाऱ्या भुर्इंज परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ धास्तावले आहेत. गेल्या अनेक वर्षांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली. मात्र, त्याची झळ भुर्इंज परिसराला कधी बसली नाही. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. १९७२ मध्ये भुर्इंज, ता. वाई परिसरात कृष्णा नदी आटली होती. नेमकी तीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सध्या धरणांतून पाणी सोडणे बंद आहे. ओढे, नाले केव्हाच आटले आहेत. नदीत थोडे फार पाणी वाहते आहे. हे पाणी धोम धरणात थोड्या प्रमाणात शिल्लक असणाऱ्या साठ्यातील झिरपणारे पाणी आहे. ते एवढे कमी आहे की नदीचा तळ कधी नव्हे तो दिसू लागला आहे. १९७२ नंतर अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाल्याने दुष्काळाची तीव्र चिंता सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. (वार्ताहर)पाणीदार भागातील भयानक स्थिती...नदीचे पाणी आटले आहे. कालव्यात पाणी नाही. त्यामुळे परिसरातील विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. सवय नसलेल्या येथील जनतेला ही दुष्काळसदृश स्थिती किती रडवणार याची धास्ती सर्वांना लागली आहे. मुळातच या पाणीदार भागात एक दिवस जरी नळाला पाणी नाही आले की आरडाओरड सुरू होते. आता दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यावर काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.