शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

१९७२ नंतर प्रथमच कृष्णेची पातळी कमी

By admin | Updated: November 15, 2015 23:52 IST

भुर्इंजच्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती : दुष्काळसदृश्य स्थिती; धरणातील पाणी बंद

भुर्इंज : महाबळेश्वर येथे उगम पावून व वाई येथून पुढे वाहत येणाऱ्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी १९७२ सालानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. सध्याची पाणीपातळी पाहून बागायती भाग असणाऱ्या भुर्इंज परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ धास्तावले आहेत. गेल्या अनेक वर्षांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली. मात्र, त्याची झळ भुर्इंज परिसराला कधी बसली नाही. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. १९७२ मध्ये भुर्इंज, ता. वाई परिसरात कृष्णा नदी आटली होती. नेमकी तीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सध्या धरणांतून पाणी सोडणे बंद आहे. ओढे, नाले केव्हाच आटले आहेत. नदीत थोडे फार पाणी वाहते आहे. हे पाणी धोम धरणात थोड्या प्रमाणात शिल्लक असणाऱ्या साठ्यातील झिरपणारे पाणी आहे. ते एवढे कमी आहे की नदीचा तळ कधी नव्हे तो दिसू लागला आहे. १९७२ नंतर अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाल्याने दुष्काळाची तीव्र चिंता सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. (वार्ताहर)पाणीदार भागातील भयानक स्थिती...नदीचे पाणी आटले आहे. कालव्यात पाणी नाही. त्यामुळे परिसरातील विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. सवय नसलेल्या येथील जनतेला ही दुष्काळसदृश स्थिती किती रडवणार याची धास्ती सर्वांना लागली आहे. मुळातच या पाणीदार भागात एक दिवस जरी नळाला पाणी नाही आले की आरडाओरड सुरू होते. आता दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यावर काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.