शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

ढगफुटीने पेरण्या रखडल्या

By admin | Updated: June 13, 2015 23:55 IST

चार दिवसात ‘निसर्ग कोपला आणि बळीराजा झोपला

कातरखटाव : तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसात ‘निसर्ग कोपला आणि बळीराजा झोपला,’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. गेली पाच वर्षे या भागात मान्सूनच्या लपंडावामुळे खरीप हंगामातील बाजरी, कापूस, मूग, मटकी, भुईमुगाची पेर नाही, त्यामुळे शेतकरी चिंतातुर आहे. कृषी विभागाकडून शेतक ऱ्यांना मार्गदर्शन सुरू आहे. जूनच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावली तर बाजरी, भुईमूग, कपाशी या पिकांना चांगली गती आली असती असे शेतक -यांचे म्हणणे आहे.याशिवाय पावसाने पाठ फिरवल्यास खरीप हंगाम धोक्यात आहे, अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. एकंदरीत ढगफुटीसारख्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे शेतमशागतीचे कष्ट वाया गेले आहे. शेतात चिखल झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले तर काही ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे अजून पंधरा दिवस तरी वापसा येणार नसल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. (वार्ताहर)